महाराष्ट्राला शंभर तुकाराम मुंढे हवेत!
भ्रष्ट व्यवस्थेच्या छाताडावर उभा राहिलेला प्रामाणिकपणाचा आवाज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, क्रांतिकारकांची आणि स्वराज्याची भूमी म्हणून ओळखली जाते. सत्य, न्याय, प्रामाणिकपणा आणि जनहित ही या भूमीची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली, महात्मा फुलेंनी सामाजिक न्…
• चंद्रकांत चव्हाण