सत्तेसाठी ‘राडा’… साताऱ्यात लोकशाहीचा कस
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणाला नव्याने प्रश्न विचारले आहेत. बहुमत नसतानाही सत्ता मिळवणे ही राजकीय चातुर्याची बाजू असली, तरी त्या प्रक्रियेत कायदा, नियम आणि नीतिमत्ता यांची झालेली पायमल्ली चिंताजनक आहे. साताऱ्यात कमळ फुलले, पण त्या फुलण्यामागील पाणी किती …
• चंद्रकांत चव्हाण